महाराष्ट्र शासन, कोमसाप आणि अनेक मोठे पुरस्कार मिळवणारे कवी म्हणजे प्रा. शंकर वैद्य. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे नवे लेखक, कवी, विद्यार्थी, रसिकांचं त्यांना भरभरून प्रेम...
महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आता सुवर्णसंधी आहे, असे बोलले जात असले तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे,...
कोल्हापूर - ‘आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केलेली संसद मानतो. मात्र श्रध्दास्थानांबद्दल वाद निर्माण करून माणसामाणसातील अंतर वाढवणाऱ्या धर्मसंसदेचा विचार...
क्रीएटीव्ह फौंडेशन आणि कै.विश्वनाथ भेळके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड मधील डी.पी.रोड वर
भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यावर्षी ही दिनांक २५ सप्टेंबर रोजी
घटस्थापना होणार असून...
वि
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी...