अहमदनगर: महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे...
येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल. पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा...
बारामती- फेरेरो इंडिया या कंपनीतर्फे ‘किंडर स्पोर्ट’ हे मुलांसाठीचे शिबिर बारामती येथे सुरू झाले. या शिबिराचे उदघाटन ‘एन्व्हार्यमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या संस्थापिका सुनेत्रा पवार...
मुंबई: मुंबईतील नद्या, नाले पुढील सहा महिन्यात सुंदर आणि स्वच्छ करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईतील नदी प्रदूषण आणि राज्यातील प्रदुषित...
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 5 वर्षे मुदतीचे १५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून (Re-Issue) ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या...