जुन्नर /आनंद कांबळे
सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषीत, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी...
मुंबई- शिवसेना आणि भाजपचं तुटता..तुटता..जुळलं आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत अखेर युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केली. यावेळी...
मुंबई. भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधानांशी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे, अशी मागणी करत मुंबईतील ग्रँट रोड येथील नाना चौकात...
पुणे : “आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे असते. यशाच्या मार्गावर चालताना माणुसकी विसरु नये. शैक्षणिक प्रगतीबरोबरच स्वत:ला चांगला...
हजारोंच्या उपस्थितीत १६ राज्यांत अंत्ययात्रा
दिल्ली- पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांवर त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील १६ राज्यांतील अंत्ययात्रांत या शहिदांना अंतिम...