जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार
राज्य आणि राष्ट्राच्या विकासाची चावी निवडणूकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराच्या हातात नसून ती चावी मतदारांच्या हातात आहे. उमेदवारांच्या हातात देशाच्या विकासाची...
यवतमाळ -मोदींचे सरकार जोपर्यंत राहील, तोपर्यंत भारतातील युवकांना रोजगार मिळणार नाही, मोदी हे अंबानी व अदाणीचे लाउडस्पीकर आहेत असे स्पष्ट शब्दात राहुल गांधी यांनी...
पुणे-“जम्मू आणि काश्मीरमध्ये ७० वर्षापासुन कलम ३७० लागू होतं. त्यामुळे त्या ठिकाणी दहशतवाद फोफावला. बेरोजगारी वाढली. महिला असुरक्षित होत्या. या सर्व घटनांना काँग्रेस जबाबदार...
नवी दिल्ली:
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली...
अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात...