News

अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला, पुढील तीन दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन

मुंबई- अरबी समुद्रात "महा" नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस(8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार...

साताराहून मुंबईला जाणारी बस दरीत कोसळली; 5 ठार, 25 जखमी

पुणे - पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फुट दरीत कोसळळी. भल्या पहाटे झालेल्या या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्येएका...

आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार रचना करण्यासाठी एबीपी न्यूजद्वारे संपादकीय विभाग अधिक सक्षम

भूमिकेमध्ये अधिक विश्वासार्हता आणि स्पष्टता आणण्यासाठी पुनर्रचना नॉयडा – भारतातील आघाडीचे न्यूज चॅनेल एबीपी न्यूज चॅनेल हे संपादकीय विभागातील स्त्रोतांची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करत जागतिक मापदंडाशी...

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणुका; 23 डिसेंबर रोजी निकाल…

नवी दिल्ली झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येथील ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान...

तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही ‘, भाजपने उपसले अखेरचे अस्त्र ; शिवसेनेला इशारा

मुंबई- निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत, यामुळे सत्ता स्थापन व्हायला उशीर होत...

Popular