News

लॉकडाऊनमध्ये खरीपाची कामे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई, दि.६ : राज्यात खरीप हंगामासाठी सुमारे १६ लाख बियाण्यांची आवश्यकता असून सध्या १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे...

लॉकडाऊनचा काळात ‘मनरेगा’चा ग्रामीण भागातील लाखोंना रोजगार

मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देणारी एकमेव योजना  राज्यात ४२ हजार २९२ कामांवर ३ लाख ८२ हजार मजूर; सात हजार कामे पूर्ण, ४० कोटी रुपये मजुरी...

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी

रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती राज्यभरातील केंद्रीय संस्थांनी त्यांच्या सुविधा देण्याचे आवाहन मुंबई दि ६: गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून...

राज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे ७०० रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ६: राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज...

मुंबईतील दारूची दुकाने उद्यापासून पुन्हा बंद; पालिका आयुक्तांचा दणका

मुंबई: मुंबईत दारूच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी लक्षात घेऊन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या विशेषाधिकारात कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून दारूची दुकाने पुन्हा बंद...

Popular