१५ जून ते ३० सप्टेंबर या काळात वन महोत्सव
मुंबई, : वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा ,वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या...
मुंबई दि.- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८० गुन्हे दाखल झाले आहेत, २५८ जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर...
मुंबई, : सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करीत असून त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.
मोबाईलवर एक एसएमएस या...
मुंबई 16 जून : राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली .या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री...
मुंबई, दि. १५: राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात आज ...