Home

सामाजिक सौहार्द व बंधुभावाची पुर्नस्थापना करण्यासाठी ८ मार्च पासून मस्साजोगहून काँग्रेसची सद्भावना पदयात्रा.

मुंबई, दि. ६ मार्च २५महाराष्ट्र ही साधू, संत व महापुरुषांची भूमी असून पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने देशाला कायमच दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु मागील...

भाषिक रचनेवर महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली असताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी गुजराती लादण्याचा डाव

मुंबई, दि. ६ मार्च २५राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक...

पुणे – मुंबई इकोनॉमिक कॉरीडोरसाठी समर्पित प्राधिकरण असावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे, दि. ६ मार्च, २०२५ : पुणे - मुंबई इकोनॉमिक कॉरीडोरद्वारे होणारे धोरणात्मक एकत्रीकरण हे महाराष्ट्राची आर्थिक प्रतिष्ठा उंचावण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलेल. त्यामुळे या...

भय्याजी जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजपा सहमत आहे का ?.. राज ठाकरेही मैदानात

मुंबई-मराठी भाषेवर बोलताना भैय्याजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचे भान सोडावे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जोशीबुवांनी...

भैय्याजी जोशी चिल्लर माणूस म्हणून जाहीर करा:त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी...

Popular