मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दले केलेले विधान मागे घेतले आहे. माझ्या शब्दांचा विपर्यास केल्याचे ते म्हणाले. मी बोलताना कोणत्याही महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य...
मुंबई-अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात देशाचा जीडीपी 24 टक्के होता. भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती, असे म्हणत औरंगजेब...
मुंबई दि. ४ फेब्रुवारी २०२५स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून...
मुंबई-संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो सोमवारी समोर आले. यानंतर आज मनोज जरागे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख...
मुंबई-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी...