Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

निष्पक्ष पत्रकारिता देशात कुठेच उरली नाही;मालक दोनच-अदानी ,अंबानी…तर त्यास मतदार जबाबदार-रोखठोक खा. इम्तियाज जलील

Date:

पुणे-लोकांना खरे बोललेले आवडते याच भावनेतून आज खासदार इम्तियाज जलील यांनी दोन महत्वपूर्ण विधाने केली आहेत , देशात आज कुठेच निष्पक्ष पत्रकारिता उरलेली नाही ,देशाचे मालक दोनच आहेत एक अदाणी आणि दुसरा अंबानी आणि ,राजनीतीचा स्तर जर खालावला असेल तर त्यास मतदार जबाबदार अशी वक्तव्ये आज खासदार इम्तियाज जलील यांनी येथे केली .

सध्या केवळ दोन माणसेच देश चालवत आहे. ते म्हणजे अदानी आणि अंबानी. उद्योजकांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते आणि अर्थमंत्रीही त्याचे समर्थन करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. या देशातील सुशिक्षित तरुणांना हेच आठ लाख कोटी रुपये दिले असते तर त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असते अशी टीका खासदार इम्तिजाय जलील यांनी आज पुणे येथे केली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

इम्तिजाय जलील म्हणाले, जात, धर्म पाहून जेव्हा मतदान होते,तेव्हा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील रस्ते आणि पाण्यासाठी मागणी करावी लागते,यास मतदारच जबाबदार आहेत ते माणूस पाहून मतदान करतील तेव्हाच यातून सुटका होईल असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

इम्तिजाय जलील म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी हा स्तंभही आता निष्पक्ष राहिलेला नाही. कोणाची तरी बाजू घेतल्याशिवाय कोणताही वर्तमानपत्र किंवा चॅनल पत्रकारिता करू शकत नाही अशी सध्या देशातील परिस्थिती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...