Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इंडस्ट्रीतील गटबाजीचा बळी ठरला सुशांत सिंह राजपूत, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात

Date:

मुंबई. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पूर्ण देशभरात बॉलीवूडच्या गटबाजीची चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये असलेला वर्चस्ववाद आणि गटबाजीमुळे सुशांतने आत्महत्या केली, असे सर्वांना वाटू लागले आहे. मात्र अजून त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही.

दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात

इंडस्ट्रीमध्ये मोठे पंडित मानले जाणारे यशराज, साजिद नाडियादवाला आणि धर्मा यांनी टॅलेंट मॅनेजमेंटची सुरुवात केली आहे. ते ज्यांना लाँच करतात त्यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार होतो. त्यानंतर कलाकार कोणत्याही नवीन बॅनरसोबत काम करू शकत नाही. हा करार लिखित स्वरूपात असताे. याचा उद्देश क्षमता असलेल्या कलाकाराला आपल्यापर्यंत मर्यादित ठेवणे हा आहे. यासाठी रणवीरसिंह, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि अनुष्का शर्मासारखे मोठे कलाकार येतात. ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही यशराजसोबत केली. यशराजने सुशांतसोबतही तीन चित्रपटांचा करार केला होता. यामध्ये‘ब्योमकेश बक्शी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि शेखर कपूरच्या ‘पानी’चा समावेश होता. या पूर्ण प्रकरणात पानी या चित्रपटापासून गडबड सुरू झाली. शेखर कपूर सुरुवातीला हा चित्रपट हॉलीवूडसाठी बनवत होते. नंतर भारतात बनवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे बजेट वाढत गेले आणि शेवटी यशराज यांच्याकडून हात काढून घेण्यात आले. येथेच सुशांत आणि यशराज यांचे संबंध बिघडले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सायली संजीवच्या दमदार अभिनयासह ‘कैरी’चा यशस्वी प्रीमियर

भावना, थरार आणि निसर्गसौंदर्याचा संगम—‘कैरी’चा भव्य प्रीमियर बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट...

बनावट औषध निर्मिती:सदाशिवपेठेत छापा- अक्षय पुनिया,अमृत जैन,मनिष जैन,रोहित नावडकरसह देशभरातील ८ जणांवर गुन्हा दाखल

सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर,...

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट...