Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवाजी महाराजांचा लढा हा कुप्रवृत्तींविरुद्ध होता – प्रा. श्रीधर साळुंखे यांचे प्रतिपादन

Date:

पुणे, दि. १९ फेब्रुवारी २०२२:छत्रपती शिवाजी महाराज यांनी माणुसकीच्या मूल्यावर स्वराज्य निर्माण केले. त्यांचा लढा हा जाती किंवा धर्माविरुद्ध नव्हे तर कुप्रवृत्तींविरुद्ध होता. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होता असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी शनिवारी (दि. १९) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावळे मुख्य वक्ते म्हणून प्रा. श्रीधर साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (महावितरण) व श्री. जयंत विके (महापारेषण), अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेश जाधव तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले तर श्री. वसंत ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...

पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा:शीतल तेजवानीने लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त

पुणे- कोरेगाव पार्क मुंढवा येथील सरकारी जमीन लाटण्यासाठी...

“त्या” विमान प्रवाश्यांना भरपाई दिलीच पाहिजे: मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत...