पुणे- अपघात ,लोकांचे मृत्यू …जनहित आणि जनसंरक्षण अशा गोष्टींना प्राधान्य देण्या ऐवजी प्रथम प्राधान्य टक्केवारीला देण्यात आल्याने दक्षिण पुण्यातला महत्वाच्या अशा कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे आणि त्यामुळेच वारंवार फेर निविदा निघत आहेत असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला .
पहा या संदर्भात त्यांनी नेमके काय म्हटले आहे …
टक्केवारी हाच उद्देश ठेवल्याने कात्रज कोंढवा रस्ता रखडला -चेतन तुपे पाटील
Date: