1947 मध्ये झालेली देशाची फाळणी हा भारतीय इतिहासाचा अमानुष अध्याय आहे जो कधीही विसरता येणार नाही- अमित शाह

Date:

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, 1947 मध्ये फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना नमन केले आहे. अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “1947 मध्ये देशाची फाळणी झाली.  हा भारतीय इतिहासाचा तो अमानवी अध्याय आहे जो कधीही विसरता येणार नाही.  फाळणीच्या हिंसाचार आणि द्वेषाने लाखो लोकांचा बळी घेतला आणि असंख्य लोक विस्थापित झाले.  आज फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना मी नमन करतो.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “फाळणी वेदना स्मृती दिनामुळे देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांची आठवण करून दिली जाईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांतता आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...