जगातल्या सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या 403 शहरांमध्ये; मुंबई नंबर-1, तर दिल्ली चौथ्या स्थानावर…

Date:

मुंबई- मुंबई जगातील सगळ्यात जास्त ट्रॅफिक असलेले शहर बनले आहे. ही बाब 56 देशातील 403 शहरांच्या ट्रॅफिक आणि वर्दळीवर तयार केलेल्या तयार केलेल्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. मुंबईमध्ये पीक आवर्समध्ये लोकांना आपल्या नियोजित ठिकाणावर पोहचण्यासाठी 65% जास्त वेळ लागतो. या यादीत 58% सोबत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. ही रिपोर्ट लोकेशन टेक्नोलॉजी कंपनी टॉमटॉमने तयार केली आहे, ती अॅपल आणि उबेरसाठी नकाशे तयार करते.

रिपोर्टनुसार, ट्रॅफिकच्या दबावाच्या बाबतीत कोलम्बियाची राजधानी बोगोटा(63%) दूसरे, पेरूची राजधानी लीमा(58%)तिसऱ्या आणि रूसची राजधानी मॉस्को(56%)पाचव्या स्थानावर आहे.

ट्रॅफिकमध्ये लागलेल्या  वेळेवर आहे रिपोर्ट
कंपनीने ही रिपोर्ट सगळ्यात जास्त ट्रॅफिकच्या दरम्यान लोकांना आपल्या नियोजित जागेवर पोहचण्यासाठी किती वेळ लागतो, त्याच्या आधारावर काढली आहे. टॉमटॉमचे जनरल मॅनेजर बारबारा बेलपीयरेने सांगितले की, मुंबईमध्ये अंदाजे दर एका किलोमीटरवर 500 कार चालतात. हे दिल्लीपेक्षाही जास्त आहे.

मुंबईमध्ये संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान सगळ्यात जास्त ट्रॅफिक
रिपोर्टनुसार, मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ रात्री 2 ते सकाळी 5 पर्यंत आहे, यावेळी सगळ्यात कमी ट्रॅफिक असते. तर सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान आपल्या ठिकाणावर पोहचण्यासाठी लोकांना 80 % जास्त वेळ लागतो. तर संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान ही वेळ 102 % वर जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...