Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक-मुख्यमंत्री

Date:

नवी दिल्ली -कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत दिल्ली दरबारी दाखल झालेल्या शिष्टमंडळातील शिवसेनेच्या नेत्यांनी दिली. पण केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शिष्टमंडळाला ठोस आश्वासन मिळू शकलेले नाही, दरम्यान, उद्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी फडणवीस सरकारची कोंडी केली आहे. कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. तर कर्जमाफीबाबत ठोस भूमिका जाहीर केल्याशिवाय अर्थसंकल्प सादर करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला होता. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह दिल्लीत गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबत बैठक झाली. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि रामदास कदम आदी सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली..पहा आणि एका ते काय म्हणाले …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...