मुंबई : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चारच्या पुणे सातारा क्षेत्रात दोन टोल नाक्यांवर मागील पाच वर्षे बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे, असा आरोप...
महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या...
20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून देशात 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. या...
नदी प्रदूषण आरोग्याच्या दुष्टीने वाढणारी मोठी समस्या आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी राज्य शासनाबरोबर केंद्रशासनही प्रयत्न करीत आहेत. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, नगर पालिकांचे...