मुंबई-राज्यातील सुपर मार्केटस आणि किराणा दुकानांमध्ये वाइन मिळण्याचा मार्ग झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दुकानांमध्ये...
होय ! अगदी असेच होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील राजपथ येथील संचलनाच्यावेळी संचलन करणाऱ्या प्रत्येकाची अन् ते पाहणाऱ्या करोडो भारतीयांची हीच अवस्था...
प्रत्येक कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर गेल्या दोन वर्षात भर देण्यात आला....
केंद्रीय सहकार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी चौकशी
राजकारण्यांनी संगनमताने सहकार चळवळ नामशेष करण्याचा कट रचून खाजगीकरणाचा मार्ग तयार केला.
पुणे- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकारमंत्री...
राज्य शासनाने सामान्य जनतेसाठी लोकहिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले. ग्रामविकास आणि कामगार विभागांतर्गत उमेद अभियान, सरपंच सभा, सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी, कर्मचार्यांना विमा संरक्षण, कोविड-19 काळात...