पावसाळा हा निसर्गाला हिरवा शालू नेसवणारा ऋतू आहे. मनुष्य, पशु, पक्षांना आनंदधारांमध्ये भिजवून टाकणाऱ्या जलधारा मनसोक्त बरसू लागल्या म्हणजे उन्हाळ्यातील काहिली दूर होऊन मनाला एक टवटवी...
महाबळेश्वरचा पाउस जास्त थ्रील देणारा मानला जातो , कोकणातल्या जोरदार पावसाने नद्यां,नाले ,रस्ते पुराखाली जातात, वळणाचे रस्ते, जोरदार पाऊस,आणि अथांग समुद्र यांचे अनोखे संगम...
'या वेळी आम्ही खास तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत?' या ओमकारच्या प्रश्नावर बालिवली शाळेतील सर्व मुलांनी एकसाथ उत्तर दिले…छत्री!हो, पण फक्त छत्री देणार नाही...
एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा वापर एकदाच केला जातो. एकदा वापरुन या गोष्टी फेकून दिल्या जातात....
संविधान साक्षरता अभियानाच्या निमित्ताने भोर तालुक्यातील लव्हेरे, मसर अशा गावांतील शेतकऱ्यांशी बोलत होतो. शेतीतील अडचणींबद्दल बोलणं सुरु होतं. ते सांगत होते, आम्ही सध्या फक्त...