पुणे शहरात 9 मार्च 2020 ला प्रथम रुग्ण मिळाल्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. पुण्यामध्ये रुग्ण वाढत असतांना ग्रामीण भागात 16 एप्रिलपर्यंत फक्त 20...
नवी दिल्ली. भूतानकडून असामच्या शेतात यावर्षी पाणी येत नाहीये. 1953 पासून असामच्या बक्सा आणि उदालगुरी जिल्ह्यातील 25 गावांना सिंचनासाठी भूतानकडून पाणी मिळत आलाय. कोरोनामुळे भूतानने...
मुंबई. कोव्हिड-19 च्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणाऱ्या दही हंडी उत्सवाला रद्द करण्यात आले आहे. हा निर्णय दही हंडी समन्वय समितीकडून घेण्यात...
पुणे. भारत-चीन वादादरम्यान, चीनच्यी तीन कंपन्यांच्या होल्डवर ठेवलेल्या अॅग्रीमेंटला उद्धव सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. 5000 कोटींच्या या कराराला भारत-चीनच्या वादानंतर स्थगिती देण्यात आली होती....
मुंबई, दि.24 : तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती...