नवी मुंबई… लोकअर्थाने नियोजनबद्ध शहर. वैद्यकीय सुविधांची प्रचंड रेलचेल. तरीही कोरोना आजाराचा अवाढव्य खर्च कसा पेलवणार या विवंचनेतच सामान्य माणूस हतबल होतो. अशाच अत्यंत...
राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या मिशनमध्ये राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकाऱ्यांच्या ऑक्सिजन टास्क फोर्सची कामगिरी उल्लेखनीय आहे....
मुंबई : कोरोनाचे संकट आणि तद्अनुषंगाने लागू झालेली टाळेबंदी यांचा थेट परिणाम भारतीय नागरिकांच्या मानसिकतेवर आणि वर्तणुकीवर झाला आहे. देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या, म्हणजे 52 टक्के...
‘गोदरेज लॉक्स हर घर सुरक्षित’ अहवालाचा निष्कर्ष
मुंबई, 10 मे, 2021 : कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेला तोंड देण्याची तयारी भारतात होत असताना, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, राजस्थान यांसारख्या बर्याच राज्यांनी अंशतः किंवा पूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. यामुळे, रस्त्याकडेची दुकाने, किरकोळ विक्रीची...
कोविड -19ची सौम्य बाधा झालेली असेल तर प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतरर घरामध्येच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात , हे आता स्पष्ट झालेले आहे....