मुंबई-भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोघांच्या उपस्थितीतच महाराष्ट्राच्या नव्या...
पुणे-विधानसभा निवडणुकीनंतर आता ईव्हीएम मशीन आणि मतदानातील तफावत याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच शंका घेतली आहे....
सातारा- राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले...
डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष उपोषणाला पाठिंबा
पुणे-विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुदतीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असे सांगण्यात आले...
अनेक मतदारसंघात ईव्हीएमचा घोटाळा झाला
मुंबई-राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रात घोटाळा झाल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या जास्त जागा निवडून आल्याचा दावा...