मुंबई-अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे केवळ त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले आहेत. कृषी विभागात मी मंत्री असतानाच्या...
बॅक डेटवर पत्रव्यवहार,जास्त दराने खरेदी,आधी पैसे, मग निविदा
मुंबई- धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात तब्बल 275 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी घेतलेल्या पत्रकार...
राजकीय दबावाला बळी पडू नका!-पाणीपुरवठा अधिकारी आणि व्हॉलमनना सूचना
पुणे- एके काळी कसब्याच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून खासदार गिरीश बापटांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीतून सभात्याग करत आयुक्तांच्या बंगल्यावर देखील...
संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसे?
मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा डेटा सादर न केल्याने...
नवी दिल्ली- कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत बोलताना त्यांनी...