Politician

युद्धाचे प्रमाण कमी झाल्याने भारतीय लष्कराचं महत्त्व कमी होत चाललंय-संरक्षणमंत्री

जयपूर -'लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन पिढ्या कसलंही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या, 'गेल्या ४० वर्षांत युद्धाचे प्रमाण कमी झाल्याने भारतीय लष्कराचं महत्त्व कमी होत चाललंय,'...

वादग्रस्त ललित मोदी प्रकरण – ‘चाहिये ती इस्तीफा दे दु ? या सवालानंतर भाजपा सुषमा स्वराजांच्या पाठीशी …

नवी दिल्ली -वादग्रस्त ललित मोदीला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी आपण मानवतावादी भूमिकेतून ललितला मदत करण्याचे कबुल केले आणि सुषमा...

लोणीकरांनंतर आता छगन भुजबळ यांच्यावरही … शिक्षणाची माहिती चुकीची दिल्याचा आरोप

मुंबई :शिक्षणाच्या पात्रतेची कोणतीही अट निवडणूक लढविण्यासाठी नसतानाही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत चुकीची  माहिती दिल्याचा आरोप आता महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव...

बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती … उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे वादात तिसऱ्या अनोळखी व्यक्तीमुळे न्यायाधीश टेन्शन मध्ये …

मुंबई, - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केल्यानंतर त्यांच्या संपत्ती...

‘आप’ च्या कायदा मंत्र्यांनंतर ‘आप’चे सोमनाथ भारती अडचणीत, पत्नीने केला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी अटक झाली असताना माजी कायदामंत्री सोमनाथ भारती एका नव्या वादात सापडले...

Popular