जयपूर -'लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन पिढ्या कसलंही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या, 'गेल्या ४० वर्षांत युद्धाचे प्रमाण कमी झाल्याने भारतीय लष्कराचं महत्त्व कमी होत चाललंय,'...
नवी दिल्ली
-वादग्रस्त ललित मोदीला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी आपण मानवतावादी भूमिकेतून ललितला मदत करण्याचे कबुल केले आणि सुषमा...
मुंबई :शिक्षणाच्या पात्रतेची कोणतीही अट निवडणूक लढविण्यासाठी नसतानाही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आता महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव...
मुंबई, - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केल्यानंतर त्यांच्या संपत्ती...
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी अटक झाली असताना माजी कायदामंत्री सोमनाथ भारती एका नव्या वादात सापडले...