Politician

१९७५ ची आणीबाणी संविधानातील कलमानुसारच, इंदिरागांधींनी नंतर आणीबाणी उठवली व मतचोरी न करता निवडणुकाही घेतल्या: हर्षवर्धन सपकाळ

आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे,विनोबा भावेंचेही समर्थन, संघाच्या बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीत इंदिराजींना दोन पत्रे कशासाठी लिहिली. मुंबई-इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली तत्कालीन परिस्थितीमुळे आणीबाणीचा निर्णय घेतला होता....

भाजपा पदाधिकाऱ्यांकडूनच महिला सुरक्षिततेला धोका: कॉंग्रेसने दिले थेट गणपती बाप्पालाच निवेदन …

https://youtu.be/ws2Dj9P2N0A पुणे - भाजपा पदाधिकाऱ्यांकडूनच महिला सुरक्षिततेला धोका असल्याचा आरोप करत काल पुणे शहर काँग्रेसने कसबा गणपती मंदिरा समोर आंदोलन करत थेट गणपती बाप्पालाच...

ठाकरे बंधूंचा हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा!:संजय राऊत यांच्या पोस्टमुळे सेना-मनसे नेत्यांचा आनंद द्विगुणीत

मुंबई-महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात...

कोर्टात हिंमत असती, तर दंड ठोठावला असता:आंबेडकरांचा 76 लाख मतासंबंधीची याचिका फेटाळल्याने संताप

या जजमेंटवरून असं दिसून येत आहे की, निवडणुकीत जी चोरी झाली आहे, ती या चोरांना पाठीशी घालत आहे. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. https://youtu.be/25_4VvL1gtA मुंबई-न्यायालयात...

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे कुटुंब चांगलेच आक्रमक

मुंबई-हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे....

Popular