नवी दिल्ली - अरविंद केजरीवालच्या सरकारमध्ये कायदामंत्री असलेले जितेंद्र तोमर यांचा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बनावट पदवी सादर केल्याचा आरोप आहे. आम आदमी...
मुंबई- देशात अच्छे दिन एवजी बुरे दिन पाहावे लागत असताना - महागाई त जनता होरपळत असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून राजकारण्यांचे डावपेच पद्धतशीर पडत...
मुंबई- काही लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे गृहमंत्री द्यायला हवे आहे. आमचे सरकार येण्याआधीपासूनच मी मला गृहमंत्री करा असे सांगत होतो. प्रचारादरम्यानही मी हेच सांगत...
नवी दिल्ली-कोणत्याही धर्माविरुद्ध भेदभाव किंवा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी तंबी रा. स्व. संघासह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मुस्लिमांसाठी...
मुंबई: दिवंगत नेते आर आर पाटील यांनी सुरु केलेल्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला आता तिलांजली देण्यात आली असून स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी ‘सप्तपदी...