Politician

जर गुजरातचा विकास झालाय, तर असंख्य गुजराती महाराष्ट्रात का येतात?- राज ठाकरे

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा विकास झाला म्हणता मग गुजराती माणसं महाराष्ट्रात का येतात, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. मोदींनी 2014...

मोदी सरकारला सत्तेवरून घालवावेच लागेल-खासदार वंदना चव्हाण

पुणे-डोक्यावर देश बचाव लिहिलेल्या टोप्या घालून, ';देश बचाव, संविधान बचाव'देश बचाव, लोकशाही बचाव' आणि मोदी हटाव, देश बचावचा नारा देत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या...

ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठीची अंतिम लढाई-पृथ्वीराज चव्हाण

पुणे- ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठीची अंतिम लढाई आहे. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशा अनेक भूलथापा देऊन सत्तेवर...

गरिबांना अधिक गरीब करणाऱ्या मोदी सरकारला पराभूत करा :मोहन जोशी

पुणे - गेल्या पाच वर्षात मोदींच्या आर्थिक धोरणामुळे गरीब अधिक गरीब झाले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. नरेंद्र मोदींनी श्रीमंत अधिक कसे श्रीमंत होतील, याकडेच अधिक...

वैफल्यग्रस्त मोदी यांना पराभव दिसू लागल्याने भावनिक गोष्टींचे भांडवल -आनंद शर्मा

पुणे- मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. उलट जे काही निर्णय घेतले त्यामुळे समाजातील सर्व वर्गातील घटक हैराण झाले. पंतप्रधान...

Popular