मुंबई-विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही. सत्तेत वाटा मिळावा...
मुंबई-मुख्यमंत्री पदावरुन भाजप शिवसेनेत जुंपली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला चुचकारले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा...
मुंबई: राज्यात सत्ता स्थापन्यासाठी शिवसेनेबरोबर मंत्रिमंडळाबाबतची कोणतीही चर्चा अद्याप सुरू झालेली नसताना आणि शिवसेनेने चर्चेची दारे बंद केलेली असतानाही भाजपने मात्र नव्या सरकारच्या शपथविधीसाठी...
नवी दिल्ली- निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेत सत्तावाटपावरुन तुतू-मैमै सुरू आहे. या सर्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची काय भूमिका असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. निकालानंतर राष्ट्रवादीकडून विरोधी...