मुंबई-राज्यात मतदार याद्यांमधील कथित घोळावरून मोठे रणकंदन माजले आहे. विरोधकांनी या प्रकरणी मतदारयाद्या स्वच्छ करून निवडणुका घेण्याचा सूर आळवला आहे. त्यात आता राज्याचे मंत्री...
मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला....
नवी दिल्ली-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच, राजधानी नवी दिल्लीत एक मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल...
आज दुपारी 4 वाजता 'बिगुल' वाजणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद...