News

आय ऍम सुभाष, गांधी-आंबेडकर, ऑगस्ट क्रांती, रंग दे बसंती चोला या प्रसिद्ध नाटकानी केले रसिकांना मंत्रमुग्ध

मुंबई-सांस्कृतिक व्यवहार मंत्रालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 22 व्या भारत रंग महोत्सवाची काल सांगता झाली. मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी, या महोत्सवाचे उद्घाटन...

शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल … उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुखांचे कार्य व लढा गौरवास्पद !आज व ऊद्याही सोबत रहाणार…. साहित्यिक अर्जुन डांगळे, मेधा कुलकर्णी, कवी अरूण म्हात्रे, नीरजा ,डा.महेश केळुसकर ,हेमंत कर्णिक,...

आता’हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणायचं; मंत्री मुनगंटीवारांच्या सांस्कृतिक खात्याचा पहिला निर्णय

मुंबई-“हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न...

सर्वसामान्य, शोषितांना न्याय मिळवून देण्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे महत्त्वाचे योगदान – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 : सर्वसामान्य नागरिक, शोषितांना न्याय मिळवून देण्यामध्ये विधी सेवा प्राधिकरण व त्यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या लोक अदालतीचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च...

‘कट्टी’च्या काळात ‘कट्टा’ टिकला तर संवाद टिकेल-संजय आवटे

गझलकार म. भा. चव्हाण यांच्याशी 'नॉलेज कट्टा'वर रंगल्या गप्पापुणे, ता. १४ : “सध्या सगळीकडे विसंवाद, विद्वेष आणि विखार पसरवण्याची स्पर्धा सुरू आहे. संवादाची सगळी...

Popular