News

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक, वारकऱ्यांवरील लाठीमाराचा, तो करणाऱ्या सरकारचा निषेध – विरोधी पक्षनेते अजित पवार

पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं,नियोजनाला वारकऱ्यांचं नेहमीच सहकार्य असतं,योग्य नियोजनातून ही घटना टाळता आली असती…- विरोधी पक्षनेते अजित पवार मुंबई, दि. 11 :- "संतश्रेष्ठ...

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची नायब राज्यपालांना विनंती

मुंबई दि. ११: श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना...

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट: विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे, दि.११ : 'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल...

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत:- नाना पटोले

अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे उच्चाटन करण्यात वारीचे मोठे योगदान मुंबई, दि. ११ जून २०२३पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी...

आजपासून सर्व महिलांना बस प्रवास मोफत..कर्नाटकात .

पुणे- आजपासून कर्नाटकात प्रत्येक महिलेला बस प्रवास मोफत केल्याचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे .महिलांचे सशक्तीकरण , आर्थिक बचत , त्यांचा अधिकार...

Popular