शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा
मुंबई- राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई -राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास...
मुंबई-मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे...
मुंबई-
नागपूरच्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (डब्ल्यूसीएल) आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान कोळसा उत्पादन, कोळसा वाहतूक आणि अतिरिक्त भार कमी करणे या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. या कालावधीत, डब्ल्यूसीएलने 63.03 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले,...
भारतीय रेल्वेने लातूर येथे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी (एमआरसीएफ) स्थापन केली नवी दिल्ली-लोकसभेत बिगर- तारांकित प्रश्नांना लेखी उत्तर देताना, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील...