बार्शी - यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे...
मुंबई - नवीन फेरआढावा घेणाऱ्या "सांस्कृतिक धोरणा"वर विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहात व्यापक आणि सखोल चर्चा करावी . तरच ग्रामीण भागातील लोककलावंतांना...
मुंबई -८वर्षाच्या अंबानीच्या कारभाराचा पर्दाफाश करत ,मुंबई ते अहमदाबाद अवघ्या १ हजार ९९१ रुपये भाडे दरात १८ विमाने उपलब्ध आहेत .मात्र महाराष्ट्रात ल्या महाराष्ट्रात...
मुंबई-२००८-२००९ मध्ये राज्यातील नऊ विमानतळ तत्कालीन सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले. पण अंबानी यांनी लंडन येथील कोर्टात त्यांचे दिवाळे वाजल्याची...
मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस...