मुंबई, दि. २३ :– बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
अलिबाग,दि.23 (जिमाका):- इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य...
मुंबई, दि.२२ : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती...
कुपवाड (सांगली)-अश्विन कुमार गुरु, कौस्तुभ गिरगावकर शौरेन सोमण यांनी मुलांच्या गटात तर रुचिता दारवटकर व सई कुलकर्णी या पुण्याच्या खेळाडूंनी शानदार विजय मिळवित राज्य...
हवामान विभागाने मुंबईला हायटाईडचा (भरती) इशारा दिला आहे,मुंबईच्या किनारपट्टीवर ४.१४ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशारा,मुंबईत आज कमी पाऊस असल्याने मोठा फटका बसणार नाही, असा...