सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसचा राज्यभर मिठाई वाटून जल्लोष.
मुंबई, दि. ४ ऑगस्टकाँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत...
विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही :- नाना पटोले
पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले.
मुंबई, दि. ४ ऑगस्टपावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी...
मुंबई, दि. 4 :- मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या...
मुंबई, दि. 4:- राज्य शासनामार्फत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलमार्फत अनुदानाचे थेट हस्तांतरण करण्यात येते. मात्र एकदा मिळालेले अनुदान परत करण्यासंदर्भात व्यवस्था उपलब्ध नाही....