महाराष्ट्रातील तरुणांना दर्जेदाज शिक्षण मिळायला हवे, पोलिस भरतीत नोकरीसाठी येणाऱ्या लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपन्या बंद करून राज्य सरकारनेच सिक्युरिटी कंपनी काढायला...
शिवसेना-भाजपची 25 वर्षे जुनी युती संपुष्टात आल्यानंतर अर्ध्या तासामध्येच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे जुनी आघाडीही तुटली. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ला पटेल...