मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निदंणीय आहे. आबांचे वक्तव्य चुकीचेच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची पाटील यांची कबुली...
नवी दिल्ली-आज (रविवार) सकाळी ताशी 195 किलोमीटर वेगाने 'हुदहुद' चक्रीवादळ विशाखापट्टणमला धडकले. सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसामुळे विशाखापट्टनममध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले...
सासवड-केंद्रातील नरेंद्र मोदींचे नवे सरकार हे गरीब, आदिवासी, शेतमजूर आणि कामगारांवर मोठे अन्याय करत असून उद्योगपती, कंत्राटदार आणि श्रीमंतांच्या भल्यासाठी वाटेल तसे निर्णय...