पुणे - पुण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेडचे पाणी आणू‘‘ अशी ग्वाही देत ज्यांनी सत्ताधाऱ्या वर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनामीचे षड्यंत्र रचले त्या...
दाभोळ - जैतापूर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इतर राज्यांना विकली जाणार आहे. आपल्या राज्याच्या वाट्याला केवळ 2 टक्के वीज मिळणार आहे. असे असताना केवळ...
मुंबई - दोन वर्षांत किमान ५0 योजना पूर्ण करण्याची ग्वाहीमुंबई : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र तोडणार्यांना विरोध तर राहणारच; पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रालाही महाराष्ट्रात आणण्याची...
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील शाळेतल्या मुलांना चुकीचा इतिहास शिकवला, त्या मोदींना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विधानसभा निवडणुकीत...
रामटेक -पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा बांधण्याचे जाहीर करतात. परंतु मोदींचे वर्तन...