News

समता व सामाजिक न्याय वर्षांनिमित्तच्या कार्यक्रमांसाठी सव्वाशे कोटींचा निधी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष राज्य शासनातर्फे समता व सामाजिक...

विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात- उपराष्ट्रपती

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये, त्याचा मुकाबला करता यावा यादृष्टीने ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात, असे...

पुण्यातून ‘डायल 108’सेवेच्या 20 रूग्णवाहिका नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना

पुणे : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज...

महिलांमध्ये कायदेविषयक जागरुकता होणे ही काळाची गरज – डॉ. अनिता नेवसे

सातारा (जिमाका) :समाजविघातक गोष्टींना आळा घालण्यासाठी महिलांनी कायदेविषयक जागरुक होणे ही आज काळाची गरज बनली आहे. महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी महिलांनी स्त्री संरक्षण कादयाची...

धार्मिक देहत्याग परंपरा गुन्हा ठरविणे दुर्दैवी .. जैन समाज एकवटला

पुणे - संथारा व्रत म्हणजे आत्महत्या .. असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सकाळ जैन समाज एकवटला आणि सर्व धर्मातील अशा रिती रिवाजांचे...

Popular