मुंबई : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये, त्याचा मुकाबला करता यावा यादृष्टीने ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात, असे...
पुणे :
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज...
सातारा (जिमाका) :समाजविघातक गोष्टींना आळा घालण्यासाठी महिलांनी कायदेविषयक जागरुक होणे ही आज काळाची गरज बनली आहे. महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी महिलांनी स्त्री संरक्षण कादयाची...