औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. गेल्या आठ दिवसातील पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानाची...
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्र संस्कृतीचा एक आगळावेगळा चैतन्यस्त्रोत आहे. समाजमन प्रेरित करण्याची अभूतपूर्व क्षमता असणाऱ्या या उत्सवाच्या माध्यमातून राज्यात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्न व्हावेत,...
मुंबई : ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, आपल्याच जीवनासाठी’ या संकल्पनेतून वन विभागाच्या वतीने तयार केलेल्या ‘पर्यावरण दिनविशेष’ या पुस्तकाचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
मुंबई : वाल्मिकी-मेहेतर समाजाला सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कामगाराच्या नियुक्तीमध्ये लाड समितीने शिफारस केलेली वारसा पद्धत यापुढेही कायम ठेवण्यासह अनुसूचित जातीमधील इतर...
मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी...