पुणे:- पंतप्रधानांच्या महत्वांकाशी डिजीटल इंडिया कार्यक्रमांतर्गत देशातील 28 हजार ग्राम पंचायतीना भारतनेट उपक्रमाद्वारे इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने याच धर्तीवर डिजीटल महाराष्ट्र कार्यक्रम...
मुंबई -पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत मिशन' ची सुरुवात केल्यापासून, अनेक प्रयत्न केले गेले आहेत. असाच अत्यंत विचारपूर्वक, नियोजनबद्धपणे हाती घेतलेला ‘Let’s Change' हा...
‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते मंगल कलश प्रदान
‘वनराई’च्या पुढाकाराने आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व
‘झी-24 तास’ यांच्या सहकार्याने...
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातली 89.56 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही मुलीचं उत्तीर्ण होण्याचं मुलांपेक्षा जास्त आहे. दहावीला बसलेल्या 91.42 टक्के मुली...
संगमनेर येथे घडलेल्या प्रकाराबद्दल खा.अॅड.वंदना चव्हाण यांचा पत्रकाद्वारे निषेध
पुणे :
क्रौमार्य चाचणी घेऊन एका युवतीच्या आयुष्याचा खेळ करण्याचा संगमनेर तालुक्यातील प्रयत्न सजग कार्यकर्त्यांनी उधळून लावला,...