News

मोबाईल आणि टॅबलेट ही आपली युद्ध अवजारे असून आपण आपल्या इंटरनेटचे चौकीदार होण्याची गरज-तज्ञांचा इशारा

मुंबई-आपल्या सभोवती सायबर युद्ध सादृश्यस्थिती तिथी असून, हे आपल्या खासगी, बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत आहे. सायबर स्पेस हे एक नवीन युद्धप्रवण क्षेत्र असून...

पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाधित कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये घर बांधकामासाठी प्रत्येकी...

अखेर राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस-कोहिनूर मिल प्रकरण

मुंबई: अखेर .... ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून येत्या गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी...

हा गायक पूरग्रस्त भागात बांधून देणार ५० घरे …

मुंबई - गायक मिका सिंगने सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना 50 घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. मिकाने पाकिस्तानमध्ये परवेज मुशर्रफच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात परफॉर्म...

या 19 खेळाडूंची झाली अर्जुन पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली - पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पूनियाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूनियाने आशियाई आणि राष्ट्रकुल...

Popular