News

सदोष बियाण्यांच्या तक्रारीची तातडीने तपासणी करा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठित मुंबई,: सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी काही  शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी...

राज्यात जून महिन्यात आतापर्यंत २२ लाख ५५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

जून महिन्यात आतापर्यंत ४५ लाख ७ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप - मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई,:राज्यातील  52 हजार 441 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे...

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब...

चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

मुंबई -सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स...

लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनद्वारे तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन

मुंबई, दि.२३: कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार तसेच स्थलांतरितांना आर्थिक, मानसिक समस्या तसेच ताण-तणावावर मात...

Popular