News

राज्यात तणावामुळे 427 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू…

मुंबई--राज्यात गेल्या अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट...

पद्म पुरस्कार – 2026 या वर्षासाठी नामांकनाची मुदत 31 जुलै 2025 पर्यंत

नवी दिल्ली-प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकने/शिफारशी 15 मार्च, 2025 पासून सुरू झाली आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची शेवटची तारीख 31जुलै 2025...

सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल: रिझर्व्ह बँकेने दूरसंचार विभागाचे आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (एफआरआय) एकत्रित करण्याचा बँकांना दिला सल्ला

नवी दिल्ली- दूरसंचार विभागाने 30 जून 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले आहे. यामध्ये सर्व अनुसूचित व्यावसायिक बँका,...

भटक्या-विमुक्त समाजाच्या मागण्यांबाबत विधानभवनात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक; सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मुंबई, २ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनात भटक्या-विमुक्त समाजाच्या दीर्घकालीन व प्रलंबित मागण्यांवर लक्ष केंद्रीत करत महत्त्वपूर्ण बैठक पार...

“अल्पवयीन मुलींच्या पुनर्वसन प्रक्रियेत धोरणात्मक सुधारणा आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत ठाम भूमिका”

"चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करू" मुंबई, २ जुलै २०२५ :संभाजीनगर येथील विद्यार्थिनी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटनेवर विधानपरिषद उपसभापती...

Popular