News

जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच कथांवर आधारित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अनिता पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला....

‘स्थानिक’ निवडणुका दिवाळीनंतरच..VVPAT चा वापर नाही,ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी सिस्टीम

राज्य निवडणूक आयुक्तांचे सूतोवाचमुंबई-महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी...

आता फ्लॅटच्या आकारानुसारच देखभाल शुल्क- मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स शुल्क आकारण्याचा महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. कोर्टाने महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट -1970 नुसार...

भाजपच्या प्रवक्त्या होत्या आता झाल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश: हा लोकशाहीवर सर्वात मोठा आघात- रोहित पवार

मुंबई-सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे...

उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटी, गाव गेले वाहून:34 सेकंदात घरे आणि हॉटेल ढिगाऱ्यात गाडली गेली

नवी दिल्ली-उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटीमुळे खीर गंगा गाव वाहून गेले आहे. मंगळवारी दुपारी १.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो...

Popular