पुणे :
‘व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांना आताच्या उद्योगक्षेत्राशी जोडायचे असेल, तर शैक्षणिक संस्थांच्या प्रयत्नांना सरकारची साथ मिळायला हवी,’ असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे...
विश्व शांती केंद्र (आळंदी), एमआयटी डब्ल्युपीयू व शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांचा सत्कार संपन्न
पुणे: “महात्मा गांधी म्हणावयाचे की, आपण सर्वच जण आपापल्या कुटुंबासाठी...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर ॠषिपंचमीनिमित्त आज शनिवारी सकाळी 6.00 वाजता दरवर्षीप्रमाणे महिलांनी सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण केले. यावर्षी 31 हजार महिलांनी आपला सहभाग नोंदवला....
पुणे -
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या रोषणाईचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळास...
पुणे दि. 25: आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, या तरुणाईला मानवसंसाधनात परिवर्तीत करणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षात आपल्याला नवभारताची निर्मिती करावयाची असून...