पुणे, दि.२: 'रेशीम ग्राम' संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार निर्मिती आणि त्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, जिल्ह्यातील अधिकाधिक...
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे, दि. २: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू...
पुणे: गेल्या २० वर्षांपासून लोकांच्या मानसिक, भावनिक आरोग्यासाठी आणि समाजात होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था अविरत कार्य करत आहे....
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांचे वितरणअभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव
पुणे : वाचनातून घडणारे संस्कार महत्त्वाचे असतात. चारित्र्यवान पिढी घडण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची...
शेतकरी हित जपण्याचा फॅक्ट संस्थेचे आवाहन
पुणे:उलाढालीच्या निकषावर कृषी उत्पन्न बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषित करण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ आणी संवेदनशील व्यवस्थापन अंगीकारले तर...