मुंबईतील भायखळ्यातील ‘दगडी चाळीवर’ चित्रपट करणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. एका जीवंत व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट करणे व त्या चाळीतील व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर...
अभिनेते नाना पाटेकरांच्या गहिवरल्या आवाजात उद्गारलेल्या 'जगावं की मरावं… हा एकच सवाल' या संवादाने उपस्थित मान्यवर आणि नाशिककरांना अश्रू अनावर झाले होते. निमित्त होतं...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर..
क्रांतिकारक, समाजसुधारक, हिंदूसंघटक, ज्वलंत साहित्यिक-महाकवी, भाषाप्रभू अशा अनेकविध पैलूंनी भारतीय समाजमन ढवळून काढणाऱ्या या दूरदर्शी नेतृत्वाचे विचार हे आजच्या...