मुंबई-रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प घाईत करू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या...
रत्नागिरी-बारसू रिफायनरी प्रोजेक्टला सुरू असलेला विरोध शिंदे सरकारला बळाचा वापर करून मोडीत काढायचा आहे. मात्र, घाबरून जाऊ नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे. वेळ पडली, तर...
मुंबई, दि. २६ : सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ नस्तींचा निपटारा केला.
मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स (नस्ती)...
· संपूर्ण महिनाभर दररोज अधिक जास्त डेटा व त्यासोबत मनोरंजन देणाऱ्या ‘वी’च्या स्मार्ट रिचार्ज प्लॅन्सचा आनंद घ्या.
· ‘वी’ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे, जी क्षेत्रीय कन्टेन्टचा लाभ...
पुणे, दि. २६: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रमुख...