होंडा 2व्हीलर्स इंडियाच्या BS-VI मॉडेलनी ओलांडला 60,000 युनिटचा टप्पा!

Date:

नवी दिल्ली, डिसेंबर 24, 2019: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने पूर्णतः नवी अॅक्टिव्हा 125 BS-VI आणि नवीकोरी 125cc मोटरसायकल SP 125 ही पहिली दोन BS-VI उत्पादने झपाट्याने भारतभर अद्याप उपलब्ध होत असतानाच, त्यांच्या डिस्पॅचचा 60,000 युनिटचा टप्पा विक्रमी वेळेत पार केला असल्याचे आज जाहीर केले आहे.

BS-VI युगामध्ये होंडाची क्वाएट रिव्होल्यूशन सर्व ठिकाणांकडून भरभरून मागणी नोंदवत आहे.

या यशाविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले,

होंडा ब्रँडवर व विशेषतः BS-VI मध्ये परिवर्तन करण्यावर विश्वास ठेवल्याबदद्ल आमच्या ग्राहकांचे आम्ही आभारी आहोत. पहिल्या दोन BS-VI मॉडेलमध्ये (अॅक्टिव्हा 125 BS-VI SP 125) सामाविष्ट केलेल्या होंडाच्या तंत्रज्ञानामुळे एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) व एसीजी स्टार्टर मोटर अशा पेटंट*प्रणित #एक्वाएटरिव्होल्यूशनला चालना मिळाली आहे. या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली आधुनिक वैशिष्ट्ये, मायलेजमध्ये वाढ, टू-व्हीलर उद्योगातील पहिल्या 6 वर्षे वॉरंटीमुळे अत्यंत मनःशांती हा आनंद द्विगुणित करत आहेत**. भारतभर उपलब्धता साध्य करण्याच्या आधीच, BS-VI मार्च 2020 या अंतिम तारखेआधीच तिमाहीपूर्वी 60,000 युनिटचा टप्पा पूर्ण करणे, हे भारतीय ग्राहकांनी होंडावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे.”

 होंडाची #एक्वाएटरिव्होल्यूशन

#एक्वाएटरिव्होल्यूशनचा गाभा होंडाचे पूर्णतः नवे BSVI इंजिन व त्यासोबत असणारे व जगभर नावाजलेले एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान आहे. eSP तंत्रज्ञानामध्ये होंडाचा पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटर (प्रत्येक वेळी झटपट, शांत, हिसके-मुक्त स्टार्ट) व प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (सातत्यपूर्ण पॉवर, कमी एमिशन व अधिक मायलेज यासाठी होंडा इको तंत्रज्ञान), आणि रिड्युस्ड फ्रिक्शनल लॉसेस (सुरळित व उत्तम पॉवर आउटपुटसाठी) एकात्मिक केले आहे.

पूर्णतः नवी अॅक्टिव्हा 125 BSVI

होंडा अॅक्टिव्हा 125 चे डिझाइन व बांधणी परिवर्तनाच्या नव्या युगाच्या अनुषंगाने केलेली आहे. जवळजवळ 26 नव्या पेटंटच्या* मदतीने तयार केलेल्या होंडाच्या विशवासार्ह 125cc PGM-FI HET इंजिनामध्ये eSP तंत्रज्ञानाचा समावेश असून त्यामुळे 13% अधिक मायलेजचे आश्वासन दिले जाते आणि त्यामध्ये या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत – इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, डिजिटल अनालॉग मीटर, इंटिग्रेटेड ज्युएल फंक्शन स्विच व एक्स्टर्नल फ्युएल लिड, इडलिंग स्टॉप सिस्टीम, अतिरिक्त स्टोअरेजसाठी फ्रंट ग्लोव्ह बॉक्स व विशेष 6 वर्षांचे पॅकेज.

अॅक्टिव्हा 125 BSVI 3 प्रकार (स्टँडर्ड / अलॉय / डीलक्स), 4 रंग (रिबेल रेड मेटॅलिक / मिडनाइट ब्लु मेटॅलिक / हेव्ही ग्रे मेटॅलिक / पर्ल प्रेशिअस व्हाइट) यामध्ये उपलब्ध असून, किंमत 67,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

 SP125 BSVI – ‘कटाक्षाने केवळ आधुनिक

19 नव्या पेटंटचे पाठबळ असणाऱ्या, होंडाच्या नव्या SP125 ब्रँडने 125cc मोटरसायकल श्रेणीमध्ये दर्जा उंचावला आहे.*

eSP तंत्रज्ञानाचा समावेश असणारे नवे 125cc HET इंजिन 16% अधिक मायलेज देते.

SP 125 ची या श्रेणीतील पहिले सहा तंत्रज्ञान व वैशिष्ट्ये मुळे #एक्वाएटरिव्होल्यूशनला अधिक चालना मिळते आहे – पूर्ण डिजिटल मीटर (डिस्टन्स टू एम्प्टी, सरासरी इंधनक्षमता व रिअल-टाइम इंधनक्षमता अशी रिअल-टाइम आधुनिक माहिती दर्शवणारा), एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट / स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम / पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर. ही सर्व वैशिष्ट्ये व या उद्योगातील पहिले 6 वर्षांच्या वॉरंटीचे पॅकेज.

आधुनिक शैली असलेली SP 125 आक्रमक इंधन टाकी, आकर्षक ग्राफिक, आधुनिक हेडलॅम्प व ठसठशीत रिअर यामुळे इतरांपेक्षा लक्षवेधक दिसती.

 SP 125 2 प्रकार (ड्रम व डिस्क), 4 रंग (स्ट्रायकिंग ग्रीन / मॅट अॅक्सिस मेटॅलिक / इम्परिअल रेड मेटॅलिक / पर्ल सायरन ब्लु) यामध्ये उपलब्ध असून, किंमत 72,900 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...