राजीव गांधी ई लर्निंग स्कुलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम माजी उपमहापौर आबा बागुल यांच्याकडून विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन

Date:

पुणे: सीबीएससी बोर्डाची पुणे महापालिकेची पहिली शाळा ठरलेल्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलने १०० टक्के निकालाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम राखली असून या शाळेतील प्रथमेश इंगळे हा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत आला आहे.
या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर आबा बागुल यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाल्याने त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळत आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्येही ते सरस कामगिरी करून दाखवीत आहेत. ही दूरदृष्टी दाखविल्याबद्दल माजी उपमहापौर आबा  बागुल यांचेही समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...